Good News: चांगली बातमी! रेल्वेच्या प्रवाशांना आता तिकीट…| Indian Railway New Update 2024….

Indian Railway New Update

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग संदर्भात दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा article शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठा रेल्वे सेवांपैकी एक आहे प्रवास करतात जवळपास सर्व लोकांना रेल्वेने प्रवास करायला आवडतो कारण रेल्वेचा प्रवास हा आरामदायी सुरक्षित असतो.

रेल्वे मेगा भरती 2024 जाहीरात आली,5696 जागा ,पात्रता,निवड,अर्ज

इंडियन रेल्वे संदर्भात पहिली मोठी बातमी

रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर अनेकदा तिकीट कन्फर्म झाले नाही तरी तिकिटांचे पैसे घातले जातात जास्त करून रेल्वेचे तात्काळ तिकीट बुकिंग करत असताना या समस्येचा अनेक प्रवाशांना सामना करावा लागतो नंतर हे पैसे परत मिळवण्यासाठी प्रवाशांना फार डोकेदुखी सहन करावी लागते यावर तोडगा काढण्यासाठी आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने अर्थात आय आर सी टी सी ने प्रवाशांसाठी एक खास नवीन feature आणले आहे.

या नवीन feature मुळे आता तुमचे तिकीट कन्फर्म झाले तरच खात्यातून पैसे कट होतील म्हणजे अकाउंट मधून पैसे कपात होतील या नवीन सुविधामुळे आता तुमचे तिकीट बुक झाले नाही तर पैसे रिफंड मिळवण्यासाठी तीन ते चार दिवसांची वाट पाहण्याची गरज राहणार नाही पुरुषांचा पैसा तत्काळ परत मिळणार आहे हे नवीन feature इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या म्हणजेच आय आर सी टी सी च्या वेबसाईटवर पेमेंट घेतल्याच्या वरच्या बाजूला ऑटो पे या नावाने दिसेल.

या द्वारे तिकीट बुक केल्यानंतर तात्काळ पैसे भरण्याची गरज नाही या सुविधेमध्ये केवळ पैसे ब्लॉक होतील व तिकीट कन्फर्म न झाल्यास प्रवाशांना पैसे रिफंड होण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही.

इंडियन रेल्वे संदर्भात दूसरी मोठी बातमी

आता दुसरी महत्वाची बातमी म्हणजे रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना एक मोठी ग्लासाधक बातमी दिली आहे बऱ्याच वेळा प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्टेशन मध्ये लांबच्या लांब रांगेत असतास ताटकळत उभे राहावे लागते मात्र आता यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाकडून तिकीटच्या नियमात बदल करण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाने वरून अनारक्षित तिकीट बुक करण्यासाठी निश्चित केलेले अंतर वाढवले आहे आता प्रवाशांना प्रवास सुरू करण्याच्या दानकापासून म्हणजे स्टेशन पासून 20 किलोमीटरच्या येणार आहे त्यामुळे प्रवाशांना जनरल तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्टेशनवर लांबच्या लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही यामुळे प्रवाशांचा वेळ देखील वाचेल अनारक्षित तिकिटांच्या बुकिंग मध्ये या सवलतीचा लाभ सर्व प्रवाशांना मिळणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी नियमांमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत प्रवाशांना आपला प्रवास सुरू करण्याच्या रेल्वे स्टेशन पासून केवळ दोन किलोमीटरच्या अंतरावरूनच आपले जनरल तिकीट करता यामध्ये झाल्यामुळे किंवा झाल्यामुळे लोकांना तिकीट काढता येत नव्हते अनेक वेळा तिकीट काढताना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागत होता यामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता हे पाहता रेल्वे मंत्रालयाने हे अंतर वाढवले आहे आता प्रवासी स्टेशन दूर अंतरावरून द्वारे अनारक्षित म्हणजे जनरल तिकीट बुक करू शकतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहि

Leave a Comment

?>