50 हजार कर्ज माफी GR
नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचं या webiste वरती सहर्ष स्वागत करीत आहेत जाहीर करण्यात आलेल्या पन्नास हजार रुपये जे काही प्रोत्साहन पर अनुदान होतं ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली होती अशा शेतकऱ्यांना शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान हे जाहीर केलेल होत आता जे शेतकरी याबद्दल राहिलेले होते त्यांच्या करता आनंदाची बाब येत आहे ती म्हणजे पन्नास हजार रुपये अनुदान हे शासनाने शेतकऱ्यांना परत एकदा देण्याचा ठरवलेलं आहे आणि का शासन निर्णय काय आहे याने मधून नेमकं शासन काय म्हणते आणि आज जीआर काही ते आपण आज या article मध्ये समजून घेणार आहोत.
नमो शेतकरी PM योजना तारीख फिक्स 6,000 रू
तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा article मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाने 5 मार्च 2024 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनाचे हे शुद्धिपत्रक आहे हे शुद्धिपत्रक काय आहे ते आपण एकदा समजून घेऊया.
GR- https://gr.maharashtra.gov.in/Site/Up…
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019
तर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ देण्याबाबतचा जो काही 2019 आली सरकारने जो काही शासन निर्णय घेतला त्यानुसार जी काही प्रोसेस झाली होती त्या प्रोसेस मधनं काही शेतकरी हे त्यांना देण्यात आलेले नव्हतं जे काही प्रोत्साहन पर अनुदान त्या शेतकऱ्यांसाठी खास जे कोल्हापूर जिल्ह्यातील आहे त्यांच्याकरता हा शासन निर्णय आलेला आहे.
PM किसान 16 वा हप्ता या नव्या बँकेत जाणार.! तुमची बँक कोणती पहा? ✅
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकांसाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार ज्यांची विविध मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत लोकप्रतिनिधी केलेल्या जी काही विनंती होती ते विचारात घेऊन जे काही कोल्हापूर जिल्ह्यात करिता शासनाने नियमावली मधील कलम 29 1 च्या ज्या काही तरतुदीनुसार मुक्त योजनेच्या 29 जुलै 2022 च्या शासन निर्णयामधील योजनेचा तपशील तीन यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदी खालीलप्रमाणे बदलास याद्वारे मान्यता देण्यात आली.
शेतकरी कर्जमुक्ती योजना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ
म्हणजे जी काही तो शासन निर्णय होता त्यामध्ये बदल करण्यास शासनाने आता मान्यता दिली आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पन्नास हजार अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तो आता हा योजनेचा तपशील काय होतात तेही आपण एकदा बघूया जी काही 2017-18 मध्ये अल्पमुद्राची जी काही पीक कर्ज घेतली होती 30 जून 2018 पर्यंत पूर्ण परतफेड केले असल्यास जे के 18 19 वित्तीय वर्ष होतं यामधील जी की पीक कर्ज होतं म्हणजे 18 सन 2018 आणि 19 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यात आले होते आणि त्यांनी त्याची परतफेड ही केली होती अशा शेतकऱ्यांना आता जेके आहे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत.
हा शासन निर्णय फक्त कोल्हापूर जिल्हा करतात लिमिटेड असणार आहे याचा लाभ हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा होणार आहे तर मित्रांनो आज आपण या article मध्ये पहिला आहे की महाराष्ट्र शासना